गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी आमदार सुनील प्रभू आक्रमक – सरकारला निर्णय घेण्याची मागणी

गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी आमदार सुनील प्रभू आक्रमक – सरकारला निर्णय घेण्याची मागणी

मुंबई, ६ मार्च: गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली आहे. “गिरणी कामगारांनी संपूर्ण मुंबई उभारली, मात्र आज त्यांनाच हक्काची घरे मिळत नाहीत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांत…

गिरणी कामगारांचा आझाद मैदानातून एल्गार – २६ मार्चपर्यंत निर्णय न घेतल्यास मंत्र्यांच्या कार्यालयांवर घेराव
|

गिरणी कामगारांचा आझाद मैदानातून एल्गार – २६ मार्चपर्यंत निर्णय न घेतल्यास मंत्र्यांच्या कार्यालयांवर घेराव

मुंबई, ६ मार्च: गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी आज आझाद मैदानात गिरणी कामगार एकजूट संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन छेडण्यात आले. गिरणीच्या जागेवरच गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत, तसेच १५ मार्च २०२४ चा अन्यायकारक शासन निर्णय (जीआर) तत्काळ रद्द केला पाहिजे, अशी मुख्य मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सरकारला २६ मार्चपर्यंतचा अल्टीमेटम – अन्यथा…

१५ मार्चचा जीआर रद्द न केल्यास मंत्र्यांच्या कार्यालयांना घेराव- कॉम्रेड उदय भट यांची घोषणा
|

१५ मार्चचा जीआर रद्द न केल्यास मंत्र्यांच्या कार्यालयांना घेराव- कॉम्रेड उदय भट यांची घोषणा

मुंबई, ६ मार्च: गिरणी कामगार एकजूटच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदानात मोठे आंदोलन झाले. गिरणीच्या जागेवर कामगारांना हक्काची घरे मिळालीच पाहिजेत आणि १५ मार्च २०२४ चा अन्यायकारक जीआर तात्काळ रद्द झाला पाहिजे, अशी ठाम मागणी या आंदोलनात करण्यात आली. सरकारला थेट इशारा देताना गिरणी कामगारांनी मंत्र्यांच्या आणि सत्ताधारी आमदारांच्या कार्यालयांना घेराव घालण्याचा निर्धार व्यक्त केला. गिरणी…