तुझ्या हाती आहे—मराठी संस्कृतीचा विजय, की पराभव? तू काय निवडशील?

तुझ्या हाती आहे—मराठी संस्कृतीचा विजय, की पराभव? तू काय निवडशील?

मराठी माणसा, तुझे अस्तित्वच मिटवायचा डाव आहे – तू जागा होणार आहेस का? लेखन-रमाकांत बने-९१७५३७८१९९  कधी काळी गर्जना करणाऱ्या सिंहाची अवस्था आज सैरभैर हरणासारखी झाली आहे. ज्या मातीत छत्रपती शिवराय जन्मले, जिथे टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” म्हणून गर्जना केली, जिथे सावरकरांनी देशासाठी सर्वस्व झोकून दिलं—तीच माती, तीच संस्कृती, तेच मराठीपण आज नामशेष…

गिरणी कामगारांचा ‘काळा दिवस’ – अन्यायकारक शासन निर्णयाचा तीव्र निषेध

गिरणी कामगारांचा ‘काळा दिवस’ – अन्यायकारक शासन निर्णयाचा तीव्र निषेध

मुंबई: गिरणी कामगारांच्या पुनर्वसनासंदर्भात महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024 रोजी घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या नेतृत्वाखाली आज, 15 मार्च 2025 रोजी गिरणी कामगारांनी काळा दिवस पाळत शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. गेल्या वर्षभरात शेकडो आंदोलने, मोर्चे आणि निषेध सभांच्या माध्यमातून गिरणी कामगारांनी आपला विरोध व्यक्त केला. मात्र, शासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे…

१५ मार्च २०२४ च्या अन्यायकारक शासन निर्णयाचा जाहीर निषेध!

गिरणी कामगारांवर अन्याय – १५ मार्च ‘काळा दिवस’ म्हणून पाळा!

मुंबईच्या उभारणीत आपले रक्त, घाम आणि आयुष्य घालवलेल्या गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काच्या घरांपासून दूर करण्याचा कट १५ मार्च २०२४ रोजी रचला गेला. हा दिवस गिरणी कामगारांच्या संघर्षाचा, त्यांच्या स्वप्नांच्या आणि त्यांच्या अधिकारांच्या विश्वासघाताचा काळा डाग आहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्य मुंबईला दिलं, त्यांनाच या शहरातून बाहेर ढकललं जात आहे. हा निर्णय म्हणजे केवळ एक सरकारी आदेश…

गिरणी कामगारांना न्याय मिळेल का?

गिरणी कामगारांना न्याय मिळेल का?

मुंबई – ही फक्त स्वप्नांची नगरी नाही, तर असंख्य कष्टकऱ्यांच्या घामाने घडवलेली भूमी आहे. या शहराच्या उभारणीत गिरणी कामगारांचा वाटा काय आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या हक्कांसाठी रक्त सांडलेल्या त्या गिरणी कामगारांचे स्वप्न काय होते? स्वतःच्या घामाने उभारलेल्या मुंबईत एक छोटंसं घर आणि मुलाबाळांसाठी सुरक्षित भविष्य! पण आजच्या तारखेला त्या कष्टकऱ्यांच्या वारसांना आपला…

गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी आमदार सुनील प्रभू आक्रमक – सरकारला निर्णय घेण्याची मागणी

गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी आमदार सुनील प्रभू आक्रमक – सरकारला निर्णय घेण्याची मागणी

मुंबई, ६ मार्च: गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे आमदार आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली आहे. “गिरणी कामगारांनी संपूर्ण मुंबई उभारली, मात्र आज त्यांनाच हक्काची घरे मिळत नाहीत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांत…

गिरणी कामगारांचा आझाद मैदानातून एल्गार – २६ मार्चपर्यंत निर्णय न घेतल्यास मंत्र्यांच्या कार्यालयांवर घेराव
|

गिरणी कामगारांचा आझाद मैदानातून एल्गार – २६ मार्चपर्यंत निर्णय न घेतल्यास मंत्र्यांच्या कार्यालयांवर घेराव

मुंबई, ६ मार्च: गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी आज आझाद मैदानात गिरणी कामगार एकजूट संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन छेडण्यात आले. गिरणीच्या जागेवरच गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत, तसेच १५ मार्च २०२४ चा अन्यायकारक शासन निर्णय (जीआर) तत्काळ रद्द केला पाहिजे, अशी मुख्य मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सरकारला २६ मार्चपर्यंतचा अल्टीमेटम – अन्यथा…

१५ मार्चचा जीआर रद्द न केल्यास मंत्र्यांच्या कार्यालयांना घेराव- कॉम्रेड उदय भट यांची घोषणा
|

१५ मार्चचा जीआर रद्द न केल्यास मंत्र्यांच्या कार्यालयांना घेराव- कॉम्रेड उदय भट यांची घोषणा

मुंबई, ६ मार्च: गिरणी कामगार एकजूटच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदानात मोठे आंदोलन झाले. गिरणीच्या जागेवर कामगारांना हक्काची घरे मिळालीच पाहिजेत आणि १५ मार्च २०२४ चा अन्यायकारक जीआर तात्काळ रद्द झाला पाहिजे, अशी ठाम मागणी या आंदोलनात करण्यात आली. सरकारला थेट इशारा देताना गिरणी कामगारांनी मंत्र्यांच्या आणि सत्ताधारी आमदारांच्या कार्यालयांना घेराव घालण्याचा निर्धार व्यक्त केला. गिरणी…

गिरणी कामगार व वारसदारांसाठी मुंबईत भव्य मोर्चा – ६ मार्च रोजी आझाद मैदानात एल्गार

गिरणी कामगार व वारसदारांसाठी मुंबईत भव्य मोर्चा – ६ मार्च रोजी आझाद मैदानात एल्गार

मुंबई : मुंबईतील गिरणी कामगार व त्यांचे वारसदार यांना मुंबईतच घरे मिळावी, या प्रमुख मागणीसाठी गिरणी कामगार एकजूट च्या वतीने गुरुवार, ६ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत आझाद मैदान, मुंबई ते मंत्रालय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आंदोलनात सर्व श्रमिक संघटना,संयुक्त मराठी मुंबई चळवळ, मुंबई गिरणी कामगार युनियन (आयटक),…

गिरणी कामगार वारसदारांसाठी कॉम्रेड उदय भट यांचे महत्वाचे आवाहन – 6 मार्च रोजी आझाद मैदानात भव्य मोर्चा

गिरणी कामगार वारसदारांसाठी कॉम्रेड उदय भट यांचे महत्वाचे आवाहन – 6 मार्च रोजी आझाद मैदानात भव्य मोर्चा

मुंबई : सर्व श्रमिक संघटनेचे नेते कॉम्रेड उदय भट आणि संघटनेचे इतर कार्यकर्ते यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पुणे येथील गिरणी कामगार वारसदारांना एकत्र करण्यासाठी ग्रामीण भागाचा दौरा केला आहे. या दौऱ्यादरम्यान, ग्रामीण भागातील गिरणी कामगार वारसदारांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे. गिरणी कामगार वारसदारांसाठी मुंबईत घरे मिळवून देण्यासाठी हा…

निर्णायक लढ्यासाठी गिरणी कामगार एकजूट सज्ज  – ६ मार्चला मंत्रालयावर धडक मोर्चा

निर्णायक लढ्यासाठी गिरणी कामगार एकजूट सज्ज – ६ मार्चला मंत्रालयावर धडक मोर्चा

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी २०२५ – गिरणी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी निर्णायक लढ्याची तयारी सुरू झाली आहे. ६ मार्च २०२५ रोजी आझाद मैदान, मुंबई येथून मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार गिरणी कामगार एकजूट संघटनेने केला आहे. या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी शुक्रवारी दादर येथील सर्व श्रमिक संघटनेच्या कार्यालयात विशेष निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते, या ऐतिहासिक…