औरंग्याच्या कबरीचा निर्णय महाराष्ट्राच्या मावळ्यांनी घ्यायचा, बाहेरच्यांनी नाही!
महाराष्ट्रातील शिवकार्य करणाऱ्या संघटना संपल्या का? – संयुक्त मराठी मुंबई चळवळीचा सवाल महाराष्ट्राची भूमी ही छत्रपती शिवरायांची आहे, इथला कणाकण शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो. या मातीतून ज्यांनी औरंगजेबाच्या जुलमी राजवटीचा अंत केला, त्याच महाराष्ट्रात आज औरंगजेबाच्या कबरीबद्दल वाद का निर्माण होत आहेत? आणि सर्वात मोठा प्रश्न – हा निर्णय महाराष्ट्राच्या मावळ्यांनी घ्यायचा की बाहेरच्यांनी? मराठी…