महाराष्ट्र म्हणजे तुमचं घर! “घर सांभाळायचं की विकायचं?”
महाराष्ट्र! ही केवळ एक भौगोलिक ओळख नाही, तर इथल्या मातीत रक्त सांडून राखलेली संस्कृती आहे. इथल्या माणसांनी घडवलेला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने उभा केलेला हा अभिमानाचा किल्ला आहे. मात्र, आजच्या काळात या मातीत जन्मलेल्या मराठी माणसालाच स्वतःच्या घरात परक्या सारखं वागवलं जातंय. मुंबई, पुणे, नाशिकसारखी शहरं विकसित झाली, रोजगार वाढला, उद्योगधंदे उभे…