तुझ्या हाती आहे—मराठी संस्कृतीचा विजय, की पराभव? तू काय निवडशील?
मराठी माणसा, तुझे अस्तित्वच मिटवायचा डाव आहे – तू जागा होणार आहेस का? लेखन-रमाकांत बने-९१७५३७८१९९ कधी काळी गर्जना करणाऱ्या सिंहाची अवस्था आज सैरभैर हरणासारखी झाली आहे. ज्या मातीत छत्रपती शिवराय जन्मले, जिथे टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” म्हणून गर्जना केली, जिथे सावरकरांनी देशासाठी सर्वस्व झोकून दिलं—तीच माती, तीच संस्कृती, तेच मराठीपण आज नामशेष…