दर 3-4 महिन्यांनी अधिवेशन येते, पण माझ्या गिरणी कामगारांना नेहमीप्रमाणेच दुर्लक्षित केले जाते!

दर 3-4 महिन्यांनी अधिवेशन येते, पण माझ्या गिरणी कामगारांना नेहमीप्रमाणेच दुर्लक्षित केले जाते!

✍‍ लेखन – रमाकांत बने दर तीन-चार महिन्यांनी विधीमंडळाचे अधिवेशन येते आणि माझ्या गिरणी कामगाराच्या मनात पुन्हा एक आशेचा किरण जागतो. वाटते की यावेळी तरी आमच्या हक्कांचे, आमच्या संघर्षांचे, आमच्या जिवाभावाच्या प्रश्नांचे निराकरण होईल. पण दुर्दैवाने, हे अधिवेशन संपताच आशेचा हा किरण पुन्हा मावळतो. कारण आपल्या मतांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पारंपरिक प्रथेप्रमाणे गिरणी कामगार…