दर 3-4 महिन्यांनी अधिवेशन येते, पण माझ्या गिरणी कामगारांना नेहमीप्रमाणेच दुर्लक्षित केले जाते!

दर 3-4 महिन्यांनी अधिवेशन येते, पण माझ्या गिरणी कामगारांना नेहमीप्रमाणेच दुर्लक्षित केले जाते!

✍‍ लेखन – रमाकांत बने दर तीन-चार महिन्यांनी विधीमंडळाचे अधिवेशन येते आणि माझ्या गिरणी कामगाराच्या मनात पुन्हा एक आशेचा किरण जागतो. वाटते की यावेळी तरी आमच्या हक्कांचे, आमच्या संघर्षांचे, आमच्या जिवाभावाच्या प्रश्नांचे निराकरण होईल. पण दुर्दैवाने, हे अधिवेशन संपताच आशेचा हा किरण पुन्हा मावळतो. कारण आपल्या मतांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या पारंपरिक प्रथेप्रमाणे गिरणी कामगार…

म्हाडा

मुंबईत गिरणी कामगारांना स्वस्तात म्हाडाची घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी मोठी टोळी सक्रिय – सावधान!

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी घर मिळवणे हे स्वप्नच आहे. याच स्वप्नाचा गैरफायदा घेत काही लोक घर मिळवून देण्याच्या अमिषाने लोकांना लाखोंनी गंडवत आहेत. विशेषतः मील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांना स्वस्तात म्हाडाची घरे मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. फसवणुकीची पद्धत ही टोळी मुख्यतः काळाचौकी, प्रभादेवी, घोडपदेव या भागात…