संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 उभारण्याचे आवाहन – संयुक्त मराठी मुंबई चळवळ

संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 उभारण्याचे आवाहन – संयुक्त मराठी मुंबई चळवळ

मुंबई: शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने संयुक्त मराठी मुंबई चळवळीने मराठी माणसाला आपल्या मातीसाठी पुन्हा एकदा संघर्ष करण्याचे आवाहन केले आहे. “मराठी मातीच्या अस्तित्वासाठी संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 उभारावा लागेल,” असे या चळवळीतील नेत्यांनी ठणकावून सांगितले. शिवराय न समजणाऱ्यांना आम्हाला राम शिकवायचा अधिकार नाही! संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील काही घटकांवर सडकून टीका केली. “जे महाराष्ट्रात राहतात…

तुझ्या हाती आहे—मराठी संस्कृतीचा विजय, की पराभव? तू काय निवडशील?

तुझ्या हाती आहे—मराठी संस्कृतीचा विजय, की पराभव? तू काय निवडशील?

मराठी माणसा, तुझे अस्तित्वच मिटवायचा डाव आहे – तू जागा होणार आहेस का? लेखन-रमाकांत बने-९१७५३७८१९९  कधी काळी गर्जना करणाऱ्या सिंहाची अवस्था आज सैरभैर हरणासारखी झाली आहे. ज्या मातीत छत्रपती शिवराय जन्मले, जिथे टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” म्हणून गर्जना केली, जिथे सावरकरांनी देशासाठी सर्वस्व झोकून दिलं—तीच माती, तीच संस्कृती, तेच मराठीपण आज नामशेष…

गिरणी कामगारांचा ‘काळा दिवस’ – अन्यायकारक शासन निर्णयाचा तीव्र निषेध

गिरणी कामगारांचा ‘काळा दिवस’ – अन्यायकारक शासन निर्णयाचा तीव्र निषेध

मुंबई: गिरणी कामगारांच्या पुनर्वसनासंदर्भात महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024 रोजी घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरोधात संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या नेतृत्वाखाली आज, 15 मार्च 2025 रोजी गिरणी कामगारांनी काळा दिवस पाळत शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. गेल्या वर्षभरात शेकडो आंदोलने, मोर्चे आणि निषेध सभांच्या माध्यमातून गिरणी कामगारांनी आपला विरोध व्यक्त केला. मात्र, शासनाने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे…

१५ मार्च २०२४ च्या अन्यायकारक शासन निर्णयाचा जाहीर निषेध!

गिरणी कामगारांवर अन्याय – १५ मार्च ‘काळा दिवस’ म्हणून पाळा!

मुंबईच्या उभारणीत आपले रक्त, घाम आणि आयुष्य घालवलेल्या गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काच्या घरांपासून दूर करण्याचा कट १५ मार्च २०२४ रोजी रचला गेला. हा दिवस गिरणी कामगारांच्या संघर्षाचा, त्यांच्या स्वप्नांच्या आणि त्यांच्या अधिकारांच्या विश्वासघाताचा काळा डाग आहे. ज्यांनी संपूर्ण आयुष्य मुंबईला दिलं, त्यांनाच या शहरातून बाहेर ढकललं जात आहे. हा निर्णय म्हणजे केवळ एक सरकारी आदेश…