गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर निर्णायक लढ्याची आवश्यकता – संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने भूमिका मांडली
| | | |

गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर निर्णायक लढ्याची आवश्यकता – संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने भूमिका मांडली

मुंबई | प्रतिनिधी गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर चर्चा करताना, संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने एक स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडण्यात आली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस व गिरणी कामगारांच्या हक्कांचे सातत्याने प्रतिनिधित्व करणारे मा.श्री.गोविंद मोहिते, तसेच संघाचे वरिष्ठ नेते श्री. निवृत्ती देसाई व श्री. आप्पा शिरसेकर यांच्या समवेत नुकतीच यासंदर्भात सखोल चर्चा झाली. या…

गिरणी कामगारांचा न्यायाचा लढा आता कायदेशीर आणि धोरणात्मक पातळीवर अधिक तीव्र होणार!

गिरणी कामगारांचा न्यायाचा लढा आता कायदेशीर आणि धोरणात्मक पातळीवर अधिक तीव्र होणार!

पुणे : ०९ मे २०२५- संयुक्त मराठी मुंबई चळवळीने दिनांक ०९ मे २०२५ रोजी पुणे येथे कायदेतज्ज्ञ मा. अ‍ॅड. असीम सरोदे यांची विशेष भेट घेतली. या बैठकीत गिरणी कामगारांच्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर आणि प्रदीर्घ चर्चा झाली. बैठकीत मुख्यत्वे दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर देण्यात आला — पहिला, पात्र कामगार व त्यांच्या…

गिरणी कामगार एकजूट आंदोलनाला मोठे यश

गिरणी कामगार एकजूट आंदोलनाला मोठे यश

मुख्यमंत्र्यांसोबत विशेष बैठक लवकरच होणार – पालकमंत्री आशिष शेलार यांचे ठोस आश्वासन 📅 29 एप्रिल 2025, मुंबई मुंबईतील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांच्या हक्काच्या घरांसाठी सुरू असलेल्या गिरणी कामगार एकजूट संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. गिरणी कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे शासन गांभीर्याने पाहत असून, लवकरच मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची विशेष बैठक निश्चित…

महाराष्ट्र

महाराष्ट्र म्हणजे तुमचं घर! “घर सांभाळायचं की विकायचं?”

महाराष्ट्र! ही केवळ एक भौगोलिक ओळख नाही, तर इथल्या मातीत रक्त सांडून राखलेली संस्कृती आहे. इथल्या माणसांनी घडवलेला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने उभा केलेला हा अभिमानाचा किल्ला आहे. मात्र, आजच्या काळात या मातीत जन्मलेल्या मराठी माणसालाच स्वतःच्या घरात परक्या सारखं वागवलं जातंय. मुंबई, पुणे, नाशिकसारखी शहरं विकसित झाली, रोजगार वाढला, उद्योगधंदे उभे…

अजूनही घराची वाट पाहणारे कामगार…

अजूनही घराची वाट पाहणारे कामगार…

मुंबईच्या रस्त्यांवरून चालताना कुठल्याही वयोवृद्ध माणसाच्या डोळ्यांत डोकावून पाहिलं, तर त्यात एक वेदना दिसेल. ही वेदना आहे गिरणी कामगारांची! त्यांच्या संघर्षाची, त्यांच्या प्रतीक्षेची, त्यांच्या तुटलेल्या स्वप्नांची! १९८२ सालचा तो ऐतिहासिक संप, ज्या संपानं लाखो गिरणी कामगार रस्त्यावर आणले, आजही त्या संपाचे पडसाद त्यांच्या आयुष्यभराच्या दु:खात उमटत आहेत. गिरण्या बंद पडल्या, रोजगार गेला, सरकारं बदलली, पण…